उन्हाळ्यात कोणते पीक घ्यावे? कमी पाण्यात, जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची खरी माहिती

उन्हाळ्यात कोणते पीक घ्यावे?

उन्हाळ्यात कोणते पीक घ्यावे? | मार्च-एप्रिल सुरू झाला की शेतात एक वेगळीच शांतता दिसते… रब्बीचं पीक काढून झालेलं असतं, आणि पुढे काय करायचं याचा विचार सुरू होतो. अनेकजण उन्हाळा म्हणजे शेतीला विश्रांती असं समजतात. पण खरं सांगायचं तर, जो शेतकरी उन्हाळ्याचा योग्य वापर करतो, तोच वर्षभरात जास्त कमाई करतो. कारण उन्हाळा हा फक्त रिकामा काळ … Read more

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Cotton Agriculture News

Cotton Agriculture News : राज्यात आणि देशभरात गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती… बाजारात दर घसरत चालले होते, तर खर्च मात्र वाढलेला… त्यामुळे अनेक शेतकरी आता काय करायचं? या प्रश्नात अडकले होते. पण अशा वेळी केंद्र सरकारने घेतलेला एक मोठा निर्णय आता कापूस उत्पादकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. Cotton Agriculture News … Read more

शेतीची नांगरट कधी करावी? योग्य वेळ ओळखा, उत्पादन दुप्पट वाढवा

शेतीची नांगरट कधी करावी

शेतीची नांगरट कधी करावी | शेतीत चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर फक्त बियाणं चांगलं असणं पुरेसं नसतं… जमिनीची योग्य तयारी हीच खरी शेतीची पायाभरणी असते. आणि त्या तयारीत सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे नांगरट. अनेकदा शेतकरी घाईगडबडीत किंवा सवयीने नांगरट करतात, पण योग्य वेळ आणि पद्धत लक्षात घेतली नाही तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. म्हणूनच … Read more

बाजारात हरभऱ्याला जोरदार मागणी बाजार भाव वाढले? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

Harbhara Bajarbhav

Harbhara Bajarbhav | राज्यात सध्या हरभऱ्याच्या बाजारात एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे… एकीकडे काही बाजार समित्यांमध्ये दर चांगले उसळलेले दिसत आहेत, तर दुसरीकडे काही ठिकाणी आवक वाढल्यामुळे दरांवर दबाव येत असल्याचं स्पष्ट जाणवतंय. २० मार्च रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये एकूण सुमारे २० हजार ४७७ क्विंटल हरभऱ्याची आवक नोंदवली गेली, आणि या आवकेनुसारच दरांमध्ये … Read more

शेतकऱ्यांनो सावधान! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये होणार तुफान पाऊस मोठा इशारा आला समोर

महाराष्ट्र हवामान अंदाज

महाराष्ट्र हवामान अंदाज | राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानाचा खेळच सुरू आहे… सकाळी उन्हाचा चटका, दुपारी ढगांची गर्दी आणि संध्याकाळी अचानक पावसाचा जोर – अशा बदलत्या वातावरणामुळे सर्वसामान्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. अशातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा मोठा इशारा दिला असून पुढील काही तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. महाराष्ट्र हवामान अंदाज गेल्या … Read more

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकावून घेतला, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान

Agriculture News

Agriculture News : गुढीपाडव्याचा सण… नववर्षाची सुरुवात… घराघरात आनंदाचं वातावरण… पण निसर्गाने अचानक अशी पलटी मारली की हा आनंद क्षणात काळजीत बदलला. नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः कहर केला आहे. “हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला” अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण ज्या पिकांच्या काढणीची वेळ आली होती, त्याच पिकांवर … Read more

SBI च्या या भन्नाट योजने मध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा 11,000 रुपये..

SBI New Scheme

SBI New Scheme: आजच्या काळात निवृत्तीनंतरचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे “दरमहा स्थिर उत्पन्न कुठून येणार?” शेअर बाजारात जोखीम, तर बचत खात्यात कमी व्याज… अशा परिस्थितीत अनेक ज्येष्ठ नागरिक सुरक्षित आणि खात्रीशीर पर्यायाच्या शोधात असतात. याच पार्श्वभूमीवर State Bank of India (SBI) ची एक योजना सध्या चर्चेत आली आहे, जी निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य देऊ शकते. ही … Read more

नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जाहीर! शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यात आले का पहा?

नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जाहीर

नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जाहीर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा सुरू होती… हप्ता कधी येणार?… तीन महिने उलटले, अनेक वेळा अपडेट आले, पण खात्यात पैसे काही जमा झाले नाहीत. मात्र आता अखेर मोठी अपडेट समोर आली आहे आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण आता नमो शेतकरी … Read more

आजचे राशीभविष्य : या राशींसाठी गोल्डन टाईम सुरू झाला, कोणत्या आहे या भाग्यवान राशी पहा

आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य | आजचा दिवस खरच काही राशींसाठी गोल्डन चान्स ठरणार आहे. करण एक नवीन योगामुळे आज मोठा बदल होऊन त्यांच्या नशिबी काहीतरी सुवर्ण पडू शकते पार्श्वभूमी वरती काहीतरी नवीन घडण्याची चाहूल. २० मार्च २०२६ या दिवसाचं राशीभविष्य पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते आजचा दिवस अनेकांसाठी निर्णयाचा, वळणाचा आणि संधीचा आहे. सकाळपासूनच काही लोकांच्या … Read more

शेवटचे 10 दिवस राहिले! लाडक्या बहिणींनो लगेच हे काम करा नाही तर ₹1500 कायमचे बंद होऊ शकतात…

Ladki Bahin Yojana eKYC

Ladki Bahin Yojana eKYC : राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक महिलांच्या खात्यात येणारे ₹१५०० थांबले आहेत, आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे अपूर्ण किंवा चुकीचं eKYC. आता सरकारने महिलांना शेवटची एक संधी दिली आहे. पण ही संधी मर्यादित आहे… कारण eKYC दुरुस्तीची अंतिम तारीख ३१ मार्च … Read more