कर्जमाफी जाहीर! मात्र याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ, जाणून घ्या कर्जमाफीच्या अटी व निकष
Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्याचा २०२६-२७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र निवडणुकीदरम्यान दिलेल्या “संपूर्ण कर्जमाफी”च्या आश्वासनाच्या तुलनेत ही घोषणा मर्यादित असल्याने शेतकरी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत … Read more