Chanakya Niti | आपल्याला आयुष्य जगत असताना चाणक्य नीति खूप महत्त्वाचे असते, आपण सगळेच पैशाच्या मागे धावत असतो, पण कधी कधी धाऊन हातात काहीच राहत नाही. मेहनत करतो, पण सुख दुरच राहत. असं का होतं? याचे उत्तर हजारो वर्षापूर्वी चाणक्यांनी त्यांच्या नीतीशास्त्रामध्ये दिलं होतं. त्यांनी सांगितलेले काही नियम एवढे गहन आहेत की, आजच्या काळातही जर कोणी ते पाळले, तर त्यांचा जीवन आणि त्यांच्या आर्थिक स्थिती त्यांचं मन सगळं बदलून जाईल. चाणक्यांच्या मते, यशाच आणि पैशाचा रहस्य तीन गोष्टींमध्ये दडलेल आहे. वेळेची किंमत, साध जीवन आणि धैर्याने जगणं. चला मग बघूया हे तीन नियम तुमचं आयुष्य कसं बदलू शकतात. Chanakya Niti
पहिला नियम : वेळ आणि पैशाची किंमत ओळखा

चाणक्य नीति यांच्या मते, ज्याला वेळेची किंमत माहित नाही, त्याच्या हातात पैसा टिकत नाही. आपल्या गावात म्हणतात ना वेळ गेली की नशिबी जातं. हे अगदी खरं आहे जो वेळ आणि पैसा वाया घालतो, त्याचा आयुष्य नेहमी तूटपूज राहतो. दररोज थोडे शिकणे, थोडं वाचन, थोडं कमावणे ही सवय तुमच भविष्य घडवते. तुमच्याकडे शंभर रुपये असेल तरी त्याचा विचारपूर्वक वापर करा. कुठे गुंतवायचं, कुठे वाचवायचं, हे ठरवा. कारण पैसा हे बी आहे, आणि योग्य वेळेवर पेरलं तर त्याचा झाड फुलतं. ज्यांना वेळच आणि पैशाचा व्यवस्थापन कळतं, ते कधीच इतरांवर अवलंबून राहत नाहीत. ते स्वतःच साम्राज्य उभं करतात.
दुसरा नियम : साधं, पण स्थिर जीवन जगा

आजच्या काळामध्ये लोकांना दाखवायचं जास्त आणि जगायचं कमी असतं. पण चाणक्य म्हणतात, खरा श्रीमंत तो नाही जो सोनं घालतो, तर तो आहे जो आपल्या मनात समाधान बाळगतो. ज्या लोकांचे जीवन साद असतं, ते दीर्घकाळ टिकतात. ज्या लोकांना फालतू खर्चाची सवय नसते, तेच खरे श्रीमंत बनतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या काही जवळचे लोक असतात ते फार कमवत नाहीत, पण शहाणपणाने खर्च करतात, कर्ज घेत नाहीत, आणि सुखात जगतात. हाच चाणक्यांचा संदेश आहे. दाखवण्यासाठी जगू नका, छोट्या छोट्या गोष्टीत समाधान शोधा. गरजेपुरत खर्च करा, उरलेला गुंतवा. याने तुम्ही केवळ पैसेच नव्हे तर मनानेही श्रीमंत व्हाल.
तिसरा नियम : धैर्य आणि संयम ठेवा

आज का लोकांना सगळं काही ताबडतोब हवा असतं लगेच यश मिळायला पाहिजे लगेच पैसे मिळायला पाहिजेत लगेच नाव पाहिजे पण त्यांनी सांगतात जो घाई करतो, तू गडबडीत हरतो. गुंतवणूक असो, व्यवसाय असो, शिक्षण असो, सगळं वेळ आहे ना आणि संयमान मिळतं. तुमच श्रम कधीच वाया जात नाही. धैर्य ठेवा, आणि प्रयत्न सुरू ठेवा. चाणक्य म्हणतात शांतपणे पेरलेलं बीच एक दिवस वटवृक्ष बनत. तुम्ही आज कामाला लागा, नियोजन करा, थोडं थोडं बचत करा, आणि काही वर्षांनी त्याचे फोटो मला मिळेलच. धैर्याने चालणारा माणूस कधीही हारत नाही, तो फक्त वेळेची वाट बघतो.
(Disclaimer | वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)

1 thought on “Chanakya Niti | चाणक्य म्हणतात, हे तीन सिक्रेट कोणाला सांगू नका, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही”