दोन लाख रुपये कर्जमाफी सोबत या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळणार? तुम्ही आहात का पात्र पहा
Maharashtra karjmafi Yojana: महाराष्ट्रातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी कर्जमाफीची घोषणा केली. ‘Punyashlok Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi Yojana’ असे या योजनेचे नाव ठेवण्यात आले असून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना याचा … Read more