पिक विमा योजनेमध्ये मोठे बदल ! केंद्र सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय नेमका कोणता ?
Maharashtra Pik Vima Yojana | गेल्या अनेक दिवसापासून, भारतात हवामानाचा खेळ सुरू आहे. अनेक भागांमध्ये दुष्काळ तर अनेक भागात अतिवृष्टी असे दृश्य पाहायला मिळत आहे. यावर्षी तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे, महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मराठवाडा सांगली सातारा या भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. हे पण वाचा ! शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज … Read more