गुड न्यूज ! शेतकऱ्यांची दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी जाहीर! हे शेतकरी असणार पात्र
Maharashtra loan waiver : महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेती, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, महिला शेतकरी तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी विविध योजनांची … Read more