राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! शासनाकडून आता शेततळ्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर
Agriculture News : राज्यात पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षं कायम आहे… पावसावर अवलंबून शेती करणारा शेतकरी कधी दुष्काळाने तर कधी अवकाळीने त्रस्त होतो. अशा परिस्थितीत “पाणी साठवणूक आणि योग्य वापर” हा एकमेव उपाय मानला जातो. आणि याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. Agriculture News मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत शेततळे आणि … Read more