राज्यातील शेतकऱ्यांनो दुपारी या वेळेत बाहेर निघू नका हवामान खात्याचा मोठा इशारा

हवामान अंदाज

हवामान अंदाज | मार्च संपायला आला तरी यंदा उन्हाने आधीच अंगावर येऊन बसलंय… सकाळपासूनच डोक्यावर आग ओकतंय आणि दुपारपर्यंत तर रस्त्यावर पाय ठेवणंही अवघड होतंय. अशातच हवामान खात्याने दिलेला ताजा इशारा ऐकून अनेकांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत. कारण आता सरळ सांगितलं गेलंय दुपारी १२ ते ५ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडूच नका… नाहीतर तब्येतीवर थेट … Read more