शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी !  सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात 480 कोटीचा पहिला टप्पा 

Heavy rain damage compensation 2025

Heavy rain damage compensation 2025 | अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात पिकवून गेले उभपिक आडवं झालं आणि शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त झाला. दिवाळी जवळ आली, पण घरातला चूल खंड पडेल की काय अशी भीती शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरील दिसत होती. परंतु आता यात संकटाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेला शब्द आता प्रत्यक्षात … Read more

पिक विमा योजनेमध्ये मोठे बदल ! केंद्र सरकारचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय नेमका कोणता ? 

Maharashtra Pik Vima Yojana

Maharashtra Pik Vima Yojana | गेल्या अनेक दिवसापासून, भारतात हवामानाचा खेळ सुरू आहे. अनेक भागांमध्ये दुष्काळ तर अनेक भागात अतिवृष्टी असे दृश्य पाहायला मिळत आहे. यावर्षी तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे, महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मराठवाडा सांगली सातारा या भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे.  हे पण वाचा ! शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज … Read more

error: Content is protected !!