महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नुकसान भरपाई बाबत फडवणीस सरकारची मोठी घोषणा
Devendra Fadnavis Announcement : महाराष्ट्रात पावसाने त्याला काही दिवसात थैमान घातले आहे. राज्यातील अनेक भाग मुसलदार पावसाने झोपून निघाला आहे, पण त्यात सर्वाधिक फटका बसला आहे तो मराठवाड्यातील शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली आहे फळबाग उध्वस्त झाले आहेत शेतकऱ्याचे बांध वाहून गेले आहेत काहींचे घर आणि गाय गोठे देखील वाहून गेले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांचे … Read more