राज्यातील एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाही; संचमान्यता आणि शिक्षकेतर कामांबाबत सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra School News :महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेबाबत गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची कमतरता, कमी पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याची भीती आणि शिक्षकांवर टाकली जाणारी शिक्षकेतर कामे हे प्रश्न सातत्याने उपस्थित होत होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता एक दिलासादायक आणि महत्त्वाची ग्वाही देण्यात आली असून, राज्यातील एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाही, असे स्पष्ट आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. … Read more